
अमर पुराणिक
अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजी
किंवा सईदची यासिनने घेतलेली भेट, याबाबीचे कोणालाच गांंभीर्य वाटले नाही.
शेवटी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती एक दिवस आपल्यावर शेकणार आहे याची जाणिव
आता
देशवासियांना कसोशीने ठेवावी लागणार आहे. जर आपण जागृत राहीलो नाही तर
दुर्दैवाने जेव्हा तशी परिस्थिती येईल तेव्हा मात्र आपल्याला पळता भूई
थोडी होणार आहे. याचा विचार गांभीर्याने...