
अस्थिर धोरणांचा उद्योगांवर विपरित परिणाम : किशोर कटारे
कटारे उद्योगसमूह : सोलापूरच्या उद्योगातील महामेरू • उद्योग भरारी : अमर पुराणिकसतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’’ हे विधान अधोरेखित केले. ‘केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना...